ब्रेकिंग न्यूज

देहू ते आळंदी पालखी मार्ग “संतभूमी” म्हणून जाहीर करा – अभय टिळक

पिंपरी, पुणे – महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्रातील समस्त वारकरी संप्रदाय हा या पवित्र भूमीला मातृभूमी मानतो. कैवल्य मूर्ती संत ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची जन्म, कर्म आणि निर्वाण भूमी असणाऱ्या आळंदी, देहू आणि टाळगांव चिखली, तळवडे या पंचक्रोशीस वारकरी संप्रदाय मनोभावे नमन करून “संतभूमी” मानतो. देहू ते आळंदी हा १६…

Read More

चापेकर बंधूंच्या बलिदानाचे स्मरण करून मानवतावादी भारत घडविण्याचा संकल्प करूया! – पांडुरंग बलकवडे

पिंपरी -‘जुलमी ब्रिटिश अधिकारी रॅण्डचा वध करून देशस्वातंत्र्याचा संकल्प करणाऱ्या क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या बलिदानाचे स्मरण करून मानवतावादी महान भारत घडविण्याचा आपण संकल्प करूया!’ असे आवाहन ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी केले. क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती आयोजित पुण्यातील गणेशखिंड ते चिंचवड येथील क्रांतिवीर चापेकर राष्ट्रीय संग्रहालय दरम्यानच्या मशाल दौड आणि बाईक रॅलीचे उद्घाटन करताना बलकवडे…

Read More

राष्ट्रीय श्रमिक आघाडीचा भव्य मेळावा

पिंपरी- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील संघटनेच्या सभासद कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी, पिंपरीतील संत तुकाराम नगर येथे ‘राष्ट्रीय श्रमिक आघाडी’च्या वतीने एका भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले .कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी अध्यक्ष कामगारनेते यशवंत भोसले कंबर कसून मैदानात उतरले . या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष तथा कामगारनेते यशवंत…

Read More

भावी काळात बहुभाषिक कौशल्य महत्त्वाचे! – डॉ. सविता केळकर

  पिंपरी – ‘जागतिक पातळीवर भावी काळात बहुभाषिक कौशल्य महत्त्वाचे असून ते आत्मसात करणे गरजेचे आहे!’ असे प्रतिपादन ज्येष्ठ जर्मन भाषातज्ज्ञ डॉ. सविता केळकर यांनी केले. भाषा अकॅडमी, पिंपरी आयोजित परकीय भाषा शिक्षक परिषद २०२६ या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डाॅ. सविता केळकर बोलत होत्या. जर्मन भाषातज्ज्ञ अरविंद लिगाडे, ज्येष्ठ विद्यापीठ भाषा संचालक जावेद अत्तार, पुणे…

Read More

जाते श्रमसंस्कृतीचे प्रतीक! – पद्मश्री गिरीश प्रभुणे

पिंपरी – ‘जाते हे ग्रामसंस्कृती आणि श्रमसंस्कृतीचे प्रतीक आहे. बाई जात्यावर दळायला बसली की ओव्या सुचत आणि त्यातून आपले मौखिक लोकसाहित्य समृद्ध झाले!’ असे विचार ज्येष्ठ समाजसुधारक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी गोशाळा सभागृह, पुनरुत्थान समरसता गुरुकुलम्, चिंचवडगाव येथे व्यक्त केले. शब्दधन काव्यमंच आयोजित जात्यावर दळताना साहित्य विश्वातील पहिल्या ‘सुंदर माझे जाते गं…’ या अभिनव कविसंमेलनाचे…

Read More

माणूस आणि निसर्ग यांचे नाते आई आणि लेकरासारखे -रंगनाथ महाराज नाइकडॆ

  मोशी – माणूस आणि निसर्ग यांचे नाते आई आणि लेकरासारखे आहे.आई लेकराला जन्म देते ,वाढवते, त्याच्या ओंजळीत सार विश्व रीतं करते पण लेकरू मोठ झाल की आईलाच विसरतं म्हणून माणसाची विचित्र अवस्था झाली आहे तर पर्यावरणावर हि वेळ आली आहे.असे मत रंगनाथ महाराज नाईकडे यांनी व्यक्त केले. पर्यावरणाविषयी विविध अध्यात्माचे दाखले देत मार्गदर्शन केले….

Read More

पिंपरीतील मिलिटरी डेअरी फार्म परिसरात १.5 लाख वृक्षांचे भव्य रोपण; ‘देवराई’ विकास उपक्रमाचा शुभारंभ

पिंपरी -जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य वन विभागाच्या वतीने पिंपरी येथील मिलिटरी डेअरी फार्म परिसरात सुमारे 92 प्रजातींच्या तब्बल 1.5 लाख वृक्षांचे रोपण करून या परिसरात देवराई विकसित करण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. राज्य शासनाच्या पुढाकारातून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे उद्घाटन नगरसेवक संदीप वाघेरे आणि विभागीय वन अधिकारी करजे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी…

Read More

राज्य मंत्रीमंडळाची शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला मंजुरी

मुंबई – राज्यातील लाखो शेतकरी ज्या निर्णयाची आतुरतेने वाट पाहत होते, त्या शेतकरी कर्जमाफी योजनेला अखेर राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री फडणवीस यांनी कर्जमाफीची घोषणा केली होती. त्यानंतर या योजनेच्या अंमलबजावणीसाठी विशेष समिती स्थापन करण्यात आली होती. समितीने आपला…

Read More

दुर्गा टेकडी: अभियांत्रिकी विश्वातील तीन क्षेत्रांचा संगम असलेला देशातील एकमेव प्रकल्प

भोपाळ, मध्य प्रदेश येथे शहर विकास मंत्रालयाचे सचिव म्हणून कार्यरत असलेले प्रशासकीय अधिकारी संकेत भोंडवे (IAS) यांनी निगडी येथील दुर्गा टेकडी बद्दल असलेल्या आपल्या भावना आणि काही आठवणी सांगितल्या आहेत. वृक्षवल्ली आम्हां सोयरे वनचरें। पक्षीही सुस्वरें आळविती ॥१॥ येणें सुखें रुचे एकांताचा वास । नाहीं गुणदोष अंगा येत ॥२॥ आकाश मंडप पृथिवी आसन। रमे तेथे…

Read More

16 तासांच्या थरारनाट्यानंतर अपहरण झालेली चिमुकली आईच्या कुशीत

पुणे – पुणे रेल्वे स्टेशन परिसरातून अपहरण झालेल्या एक वर्षाच्या बालिकेची बंडगार्डन पोलिसांनी अत्यंत तत्परतेने अवघ्या १६ तासांत सुखरूप सुटका केली आहे. ७० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी आरोपींचा माग काढून दोन महिलांसह तिघांना दौंड येथून अटक केली. याप्रकरणी पोलिसांनी एका पुरुषासह दोन महिला अशा एकूण तीन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला…

Read More